Just another WordPress site

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बोलावणे व हळदीच्या ओल्या अंगाने जवान ड्युटीवर रुजू !!

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१२ मे २५ सोमवार

भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे केंद्र सरकारने सर्वच जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत व त्यामुळे अनेक जवानांवर लग्न,वाढदिवस यासारखे कौटुंबिक कार्यक्रम अर्धवट सोडून परत सीमेवर देशरक्षणाकरिता येण्याची वेळ आली आहे.

  • जवान पुन्हा सीमेवर

    जवान पुन्हा सीमेवर

    भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे केंद्र सरकारने सर्वच जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.

  • लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ड्युटीवर

    लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ड्युटीवर !! 

  • अनेक जवानांवर लग्न,वाढदिवस यासारखे कौटुंबिक कार्यक्रम अर्धवट सोडून परत येण्याची वेळ आली.
  • लग्न लागलं अन् कॉल आला

    लग्न लागले अन बोलावणे आले !!

    सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या काळेवाडी गावातील प्रसाद काळे या जवानाचे नुकतेच लग्न झाले. इतक्यात युनिटमधून फोन आला आणि प्रसादला निघावं लागलं

  • हळदीच्या ओल्या अंगाने निघाला

    हळदीच्या ओल्या अंगाने निघाला

    दुर्दैवाने हळदीच्या ओल्या अंगाने प्रसाद ऑपरेशन सिंदूरसाठी सीमेवर रवाना झाला आहे. त्याच्या पत्नीने स्वतःच्या आनंदापेक्षा देशाच्या सुरक्षेला प्राधान्य दिले.

  • आधी देशसेवा मग कुटुंब

    आधी देशसेवा मग कुटुंब

    आधी देश सेवा आणि नंतर कुटुंब असे सांगत प्रसादला देशसेवेसाठी सीमेवर जाण्यास परवानगी दिली आहे.

  • प्रसादची पत्नी

    प्रसादची पत्नी

    सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.साताऱ्याने अनेक जवान भारत मातेच्या संरक्षणासाठी दिले आहेत.

  • सुट्ट्या रद्द

    सुट्ट्या रद्द

    भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुट्टीवर असलेल्या सर्व जवानांना तत्काळ बोलवण्यात आले आहे.

  • कुटुंबाचा हसत निरोप

    कुटुंबाचा हसत निरोप

    आधी देश सेवा आणि नंतर कुटुंब,पत्नीने स्वतःच्या आनंदापेक्षा देशाच्या सुरक्षेला प्राधान्य दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.