Just another WordPress site
Browsing Category

देश घडामोडी विशेष

महाराष्ट्र निवडणुकीची तारीख जाहीर !! २० नोव्हेंबर रोजी निवडणूक तर २३ नोव्हेंबरला निकाल !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ ऑक्टोबर २४ मंगळवार जम्मू आणि काश्मीर येथील मतदारांनी निवडणुकीचा उत्सव उत्तम प्रकारे साजरा झाला.याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांचे आभार मानले.आज आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड…

महाराष्ट्राच्या निवडणुका आज जाहीर होणार !! आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ ऑक्टोबर २४ मंगळवार लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुका कधी होणार ? याची वाट राज्यातील मतदार आणि राजकीय पक्ष पाहत होते अखेर तो…

दीक्षाभूमीचा स्तुप दिसतो सुंदर…पण त्यासाठी तब्बल ४५ वर्षांचा संघर्ष…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ ऑक्टोबर २४ शनिवार ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याची आठवण करून देणारा भव्य दिव्य दीक्षाभूमी स्मारक स्तुप देश विदेशात आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.मात्र हा स्तुप साकारताना अनेक लोकांना वर्षानुवर्षे संघर्ष…

उपाशी ठेवून भीक मागायला सांगितले !! पोटच्या मुलांकडून संपत्तीसाठी आई-वडिलांचा छळ !! वृद्ध…

राजस्थान-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.११ ऑक्टोबर २४ शुक्रवार संपत्तीसाठी जन्मदात्या आई-वडीलांचा अमानुष छळ केल्यामुळे वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना राजस्थानमध्ये घडली असून दाम्पत्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईट…

अखेरचा सलाम !! उदार अंत:करणाच्या उद्योजकाला निरोप !! वरळीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० ऑक्टोबर २४ गुरूवार यशस्वी उद्योजकांचे उत्तम उदाहरण,परोपकार वृत्ती असणारे दयाळू व्यक्तीमत्त्व,प्राणीमात्रांवर पराकोटीचं प्रेम आणि माणसातलं माणूसपण जपणाऱ्या रतन टाटा अनंतात विलीन झाले.वरळीतील…

उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न देण्याबाबत राज्य सरकारचा केंद्र सरकारला प्रस्ताव सादर

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० ऑक्टोबर २४ गुरुवार उद्योगपती रतन टाटा यांचे काल बुधवारी रात्री (दि.९ ऑक्टोबर) निधन झाले.मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली असून उद्योग…

योजनांचा पाऊस आणि अंमलबजावीणचा दुष्काळ !! अच्छे दिनचा नारा दिला होता त्याचे काय झाले ? उद्धव…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०९ ऑक्टोबर २४ बुधवार मी भाजपाला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले नाही त्यांचे हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही थोतांड चालले होते त्यामुळे मी त्यांना सोडले असून आमचे हिंदुत्व कुणावर अन्याय करणारे हिंदुत्व…

दिबांच्या नावासाठी सरकार सकारात्मक !! केंद्रीय मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांची स्पष्ट भूमिका

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.०८ ऑक्टोबर २४ मंगळवार दिबांच्या आणि आपल्या संघर्षामुळे नामकरण लढ्याने एक वेगळी उंची गाठली असून या संघर्षाचा आणि आंदोलनाचा सन्मान करीत सरकार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करीत…

देशाच्या संसदीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समितीच्या अध्यक्षपदी खासदार सुनील तटकरे यांची निवड

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२७ सप्टेंबर २४ शुक्रवार देशाचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा विकास दर वार्षिक ३ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान आर्थिक विकासात मोठा वाटा आहे असलेल्या कमिटीवर समितीच्या…

“पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची काळजी” !! ठाकरे गटाचे मोदी सरकारवर टीकास्र

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार मणिपूरमध्ये गेल्या दीड वर्षांपासून जातीय संघर्ष सुरू असून गेल्या काही दिवसांत हिंसाचाराच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे.ड्रोन, अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आदी वापरून हल्ले करण्यात…