Just another WordPress site
Browsing Category

देश घडामोडी विशेष

“भाज्यांच्या दरवाढीसाठी मियां (मुस्लीम) व्यापारी जबाबदार”-आसामचे मुख्यमंत्री हिमंता…

आसाम-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ जुलै २३ शनिवार
सध्या देशभरात अनेक ठिकाणी भाजीपाल्याचे भाव गगनाला भीडत आहेत दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भाज्यांच्या दरवाढीसाठी मियां (मुस्लीम) व्यापारी जबाबदार आहेत असे

आमदारांच्या अपात्रतेबाबत दोन आठवड्यांत उत्तर सादर करावे,सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ जुलै २३ शुक्रवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य शिवसेना आमदारांविरोधात अपात्रतेच्या प्रलंबित नोटिशींवर तातडीने निर्णय घेण्याचा निर्देश द्यावेत अशी मागणी करत ठाकरे गटाने सर्वोच्च

“आपलाच देश व आपलेच राज्य राजकीय स्वार्थापोटी पेटवून मजा बघत राहायचे हे एखाद्या निर्घृण हुकूमशहालाच…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ जुलै २३ शुक्रवार
पश्चिम बंगालबाबत भाजपाच्या नेत्यांना चिंता वाटत असून चिंता वाटावी अशा अनेक घटना संपूर्ण देशात घडत आहेत.केंद्रीय बळ वापरूनही दंगली पेटवूनही भाजपाचा पराभव होतो हे पश्चिम बंगालच्या…

“निवडणूक आयोग पक्षाला चिन्ह वाटप करू शकतो,परंतु पक्षाचे नाव बदलण्याचा अधिकार नाही” उद्धव…

अमरावती-पोलीस नायक जिल्हा (प्रतिनिधी) :- ११ जुलै २३ मंगळवार निवडणूक आयोग पक्षाला चिन्ह वाटप करू शकतो परंतु पक्षाचे नाव बदलण्याचा अधिकार आयोगाला नाही व शिवसेना हे नाव माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी दिले आहे ते कोणाला चोरी करू देणार…

“देशाचे सध्याचे राजकारण म्हणजे अडाण्यांचा गाडा” ठाकरे गटाचा सामनातून प्रहार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- ११ जुलै २३ मंगळवार बॉलिवूड अभिनेत्री काजोलने काही दिवसांपूर्वी देश चालवणाऱ्या अनेक नेत्यांकडे दूरदृष्टीचा अभाव आहे व शिक्षणामुळेच तुमच्यात दूरदृष्टी येते असे भाष्य केले होते या प्रकरणावरून ठाकरे गटाने…

“पूर्वी मतपेटीतून सरकार जन्माला यायचे,आता खोक्यातून सरकार जन्माला यायला लागले आहे” उद्धव ठाकरे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांनी अलीकडेच शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राज्यात

“राजस्थानमध्ये एकजुटीने लढल्यास पुन्हा जिंकू” राहुल गांधी यांनी व्यक्त केला विश्वास

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राजस्थानमधील नेते आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण एकजूट राखली तर तिथे या वर्षांच्या अखेरीस होणारी विधानसभा निवडणूक जिंकता येईल असा विश्वास काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दि.६ जुलै गुरुवार रोजी आयोजित

“भाजपाने घरे फोडण्याचेच काम आत्तापर्यंत केले आहे” नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोल

दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
महाराष्ट्राचे राजकारण हे २०१९ पासून विविध प्रकारच्या अशक्य वाटणाऱ्या वळणांवर जाताना आपण सगळ्यांनीच पाहिले असून २०१९ मध्ये पहाटेचा शपथविधी त्यानंतर अशक्य वाटणारे काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार

“याची मोठी किंमत मतदारांना आश्वासन देऊन चुकीच्या मार्गावर गेलेल्यांना मोजावी लागेल”…

दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
अजित पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला होता.निवृत्त व्हायचे एक वय असते.सरकारी कर्मचारी ५८ व्या वर्षी निवृत्त होतात.भाजपात निवृत्त व्हायचे वय ७५ च्या पुढचे आहे.अशात

हरित हायड्रोजनच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हरित हायड्रोजन…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणाऱ्या पहिले वर्ष सुराज्याचे या पुस्तिकेचे आणि लोकराज्य मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच…