Just another WordPress site
Browsing Category

देश घडामोडी विशेष

“नोटाबंदीच्या निर्णयाबाबत आम्ही हाताची घडी घालून बसणार नाही”सर्वोच्च न्यायालयाने…

 नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
 आर्थिक धोरणांची न्यायालयीन समीक्षा करण्यास मर्यादा असल्या तरी नोटाबंदीच्या निर्णयाबाबत आम्ही हाताची घडी घालून बसणार नाही अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने रिझव्‍‌र्ह बँकेची कानउघाडणी

हैदराबादमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश,तब्बल १४०० महिलांची तस्करी केल्याचा आरोप!

हैदराबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  महिला आणि मुलींची तस्करी करणाऱ्या तसेच त्यांना देहविक्री व्यवसायात ढकलणाऱ्या मोठ्या रॅकेटचा हैदराबात पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १८ आरोपींना…

बौद्ध पारिभाषिक शब्दकोशात आता चिनी भाषेचाही समावेश 

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययन विभाग बौद्ध पारिभाषिक शब्दकोशाचा प्रकल्प सुरू आहे.आतापर्यंत या कोशामध्ये पाली,संस्कृत,तिबेटन,इंग्रजी या भाषांचा समावेश होता मात्र आता कोशाच्या पाचव्या…

महाराष्ट्र-कर्नाटक एसटी सेवा तूर्तास बंद; १४५ बस फेऱ्या रद्द

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली.या आंदोलनाचा एसटीच्या सेवांवरही परिणाम झाला.महाराष्ट्रातील विविध भागांतून कर्नाटकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या

“शिंदे गट व भाजपा सरकार महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हातळण्यास असमर्थ”-विनायक राऊत…

बेळगावमधील हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून मंगळवारी (६ डिसेंबर) हल्ला करण्यात आला.या हल्ल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा तापला आहे.या

नाशिकमधील गावे गुजरातमध्ये विलीन करण्याबाबत तहसीलदारांना पत्र

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील गावांवर दावा केल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा उफाळून आला आहे. यामुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे.सत्ताधारी आणि

“महाराष्ट्राचे मिंधे सरकार हे नवस-आवस,तंत्र-मंत्र यावर चालले आहे”शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
कर्नाटक आणि महाराष्ट्रात सीमाभागातील गावांवरुन सुरु असलेल्या वादावरुन शिवसेनेने भारतीय जनता पार्टीबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लक्ष्य केले आहे.भाजपाचे नेते आशिष शेलार

“मी अनावधानाने शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दांमध्ये उल्लेख केला होता”-रावसाहेब दानवे…

मागील काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपाच्या काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त विधान केली आहेत.याच कारणामुळे राज्यात संताप व्यक्त केला

“जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढून टाका?”

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
भाजपाचे नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असे विधान केले आहे.प्रसाद लाड यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण

जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या तरुणाच्या अडचणीत वाढ?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
अकलूजमध्ये दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न केल्याच्या प्रकरणाची दखल थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे.या प्रकरणासंदर्भात रुपाली चाकरणकर यांनी थेट सोलापूरच्या