Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र विशेष

“….तर मी यानंतर महाप्रबोधन यात्रेच्या स्टेजवर दिसणार नाही”-सुषमा अंधारे

उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या जाहीर सभा घेत आहेत.त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना

“आता राज्य चालवायला बिल्डरच्या हातात देणार का?”काँग्रेसचा मुख्यमंत्री व…

समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला लोकार्पण होणार आहे.त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ( ४ नोव्हेंबर

“छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला?”भाजपाचे प्रसाद लाड यांचे अजब विधान

मागील काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त टिप्पणी केली.त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीदेखील शिवाजी महाराज

भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे शिवाजी महाराजांना पत्र

सातारा-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमान करणाऱ्यांविरोधात आक्रमक पावित्रा घेतला आहे.त्यांनी नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहले असून त्यातून आपल्या व्यथा

महाबळेश्वर येथील निझामांचा अलिशान बंगला तहसीलदारांकडून सील

सातारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील सुमारे १५ एकर १५ गुंठे भुखंड असलेला अलिशान वुडलाॅन बंगला हैद्राबाद येथील निझामांना देण्यात आला होता.या मालमत्तेवर शनिवारी सकाळी कारवाई करण्यात आली.साताऱ्याचे

“दोन जुळ्या बहिणींचा एकाच तरुणासोबत विवाह !!”

सोलापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या माळसिरस तालुक्यात एका विवाह सोहळ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.वधू आणि वर एकमेकांना वरमाला घालून लग्नबंधनात अडकतात भारतात अनेक ठिकाणी अशी परंपरा आहे.पण अकलूज

“राज्यपालांची हकालपट्टी नाही झाली तर लोकांना भाजपाने उत्तर दिले पाहिजे?”-उदयनराजे…

रायगड-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. राज्यपालांवर कारवाईची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.विरोधकांकडून

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ‘रस्ता सुरक्षा अभियाना’अंतर्गत पोलीसांची राहणार २४ तास करडी…

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आजपासून रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे.आरटीओ अधिकारी,कर्मचारी आणि महामार्ग पोलिसांची १२ पथक जुना आणि यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर कार्यरत असणार आहेत.पुणे-मुंबई

“मंत्रिपद वगैरे चुलीत घाला’दिव्यांग मंत्रालयाचा पहिला मंत्रीही बच्चू कडूच…

दिलीप गणोरकर  अमरावती विभाग प्रमुख :- 
मागील काही दिवसांपासून अपक्ष आमदार बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा सुरू होती.महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या बच्चू कडू यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नाही त्यामुळे बच्चू

“भगतसिंह कोश्यारींचे अजूनही लग्न झाले नाही”? राज ठाकरेंचा टोला

कोल्हापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते.राज्यपालांच्या या विधानानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती.यानंतर