Just another WordPress site
Browsing Category

राजकीय

“नीतिशून्य,विचारशून्य पक्ष गेली दहा वर्षे आपल्या देशावर राज्य करतो आहे”-शिवसेनेचे…

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२ फेब्रुवारी २४ शुक्रवार नीतिशून्य,विचारशून्य पक्ष गेली दहा वर्षे आपल्या देशावर राज्य करतो आहे याची मला लाज वाटते आहे त्यामुळे यापुढे असे होता कामा नये असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

“पक्ष घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्यही नसतांना ते पक्षाध्यक्ष कसे होऊ शकतात ?”

मोठी बातमी! ‘वंचित’च्या प्रयत्नांना यश,महाविकास आघाडीत समावेश;काँग्रेस-ठाकरे गट-राष्ट्रवादीचे एकमत…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० जानेवारी २४ मंगळवार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून जोरात तयारी सुरू झाली आहे तसेच सत्ताधाऱ्यांविरोधात मोट बांधण्याकरता अनेक लहान-मोठ्या पक्षांना आघाडीत सामील करून घेतले…

“जातीचे प्रश्न ज्या पद्धतीने सरकारने हाताळले त्या पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळले जात…

अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० जानेवारी २४ मंगळवार मराठा आरक्षण आंदोलनात कधी मनोज जरांगे पाटील व सरकारमध्ये मध्यस्थी करतांना तर कधी आंदोलकांच्या बाजूने मैदानात उतरलेले बच्चू कडू गेल्या काही काळापासून चर्चेत राहिले…

“आमचे सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही”- उपमुख्यमंत्री आणि…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ जानेवारी सोमवार
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप तापला असतांना अखेर २७ जानेवारी रोजी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढला आणि स्वतः

“छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रात लढवय्येपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्‍या मराठा…

“हे सगळे करून ओबीसींवर अन्याय केला आहे की मराठ्यांना फसवले जात आहे?”

“न्यायमूर्तीच आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर कोणत्या निकालाची अपेक्षा करायची?”-उद्धव…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.९ जानेवारी २४ मंगळवार
आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल,मे महिन्यात निकाल देतांना रिझनेबल वेळेत निकाल लावला पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.त्यानंतर सर्वोच्च

“भजन रामाचे व कृती मात्र रावणाची ही भूमिका चालणार नाही !”-सामना अग्रलेखातून खरमरीत टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.८ जानेवारी २४ सोमवार देशासाठी तसेच लोकशाही वाचविण्यासाठी लोक तुरुंगात जायला तयार आहेत.केजरीवाल,सोरेन यांनी निर्भय होऊन हुकूमशाहीविरुद्ध लढण्याचे ठरवले आहे.महाराष्ट्रात रोहित पवार यांनीही काही झाले…

“जाणीवपूर्वक मराठा-ओबीसी वाद कायम राहावा व महाराष्ट्र एकसंध राहू नये यासाठी काही राजकीय…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.८ जानेवारी २४ सोमवार महाराष्ट्र एकसंध राहू नये यासाठी काही राजकीय पक्ष,समाजमाध्यमे,वाहिन्या आणि अन्य काही मंडळी काम करत असून त्यातूनच मराठा-ओबीसींसह समाजा-समाजात जाणीवपूर्वक वाद घडविले जात आहेत.एकेकाळी