Just another WordPress site
Browsing Category

राजकीय घडामोडी विशेष

“भगतसिंह कोश्यारींचे अजूनही लग्न झाले नाही”? राज ठाकरेंचा टोला

कोल्हापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते.राज्यपालांच्या या विधानानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती.यानंतर

“न्यायालयात बोलवून मला अटक करण्याचे कटकारस्थान रचले जात आहे”!!-संजय राऊत यांचा…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
शिवसेना खासदार संजय राऊत अलीकडेच तुरुंगातून बाहेर आले आहेत.पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक केली होती.पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा

“फ्रिजमधून खोके कुठे गेले याचा शोध घेणार”! मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘खोके सरकार’असे टीकास्त्र सोडल्याने वातावरण तापले असून फ्रिजमधून खोके कुठे गेले याचा शोध घेणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांना दिला आहे.

स्वाभिमानाच्या गोष्टी करून पक्ष सोडून गेलेले आमदार हे अजुन किती वेळ हात चोळत बसणार?-संजय राऊत

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
शिवसेना(ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपा आणि

‘उद्धव ठाकरे यांना विसरण्याचा रोग झाला आहे’-प्रसाद लाड यांची खोचक टीका!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी बुलढाणा दौऱ्यावर गेले होते यावेळी चिखली येथे पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली

उद्धव ठाकरे मातोश्री सोडून शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर कधी उतरणार? नवनीत राणांचा सवाल

दिलीप गणोरकर  अमरावती विभाग प्रमुख 
काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे एकदिवसीय बिहार दौऱ्यावर गेले होते तेव्हा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली

“शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन हा राजद्रोहासारखा गुन्हा”-संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.या विधानावरून विरोधकांनी सरकारविरोधात रान उठवले आहे.छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले

बाळासाहेबांनी बिहारसमोर लोटांगण घालण्यासाठी शिवसेना निर्माण केली नव्हती-दीपक केसरकर यांचे टीकास्त्र

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.त्यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारचा उल्लेख मिंधे सरकार आणि बंडखोर आमदारांना ४० रेडे म्हटले आहे ते बुलढाण्यातील चिखली येथे

पोलिसांना भरसभेत शिवीगाळ केल्याप्रकरणी काँग्रेसच्या माजी आमदारास अटक

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  सध्या अनेक नेते भावनेच्या भरात वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.टीका करताना केल्या गेलेल्या वक्तव्यानंतर त्यांना पोलिसांच्या कारवाईसमोर जावे लागत आहे.अशीच वक्तव्य व शिवीगाळ काँग्रेसचे माजी आमदारआसिफ मोहम्मद…

“उद्धव ठाकरे यांच्या गटात सर्व उपरे लोक भरले आहेत”!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० शिवसेना आणि १० अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत बंडखोरी केली. बंडखोरीनंतर आज शिंदे आपल्या आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत.अजूनही शिंदे आणि ठाकरे…