“महाराष्ट्र हे गुंडांचे राष्ट्र झाले की काय? ” ठाकरे गटाचा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० फेब्रुवारी २४ शनिवार
राज्यात विरोधी पक्षांकडून सातत्याने कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला जात असून सत्ताधारी पक्षांमधील दोन नेत्यांकडून आधी गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर आता दहिसरमध्ये ठाकरे…