इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याच्या सूचना-राज्य सरकारचा निर्णय
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.९ फेब्रुवारी २४ शुक्रवार
राज्यातील इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने जीआर काढला असून त्यानुसार इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याच्या सूचना राज्य…