“नीतिशून्य,विचारशून्य पक्ष गेली दहा वर्षे आपल्या देशावर राज्य करतो आहे”-शिवसेनेचे…
रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२ फेब्रुवारी २४ शुक्रवार
नीतिशून्य,विचारशून्य पक्ष गेली दहा वर्षे आपल्या देशावर राज्य करतो आहे याची मला लाज वाटते आहे त्यामुळे यापुढे असे होता कामा नये असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…