“चिन्ह राहिले नाही तरी….चिन्हापेक्षा विचार महत्वाचे”-‘खरी राष्ट्रवादी…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ जुलै २३ शुक्रवार
अजित पवारांसह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची हा मुद्दा उपस्थित झाला