“सबका साथ,सबका विकासच्या नावाखाली आमची १० वर्षांपूर्वी फसगत झाली” !! राजू शेट्टी यांची…
तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष के.चंद्रशेखर राव हे सध्या सातत्याने महाराष्ट्रात येत असून त्यांच्या पक्षाचा राज्यात विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत.दरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील अनेक शेतकरी नेत्यांना
…