“आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद साजरी करणार नाही”
औरंगाबाद-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली असून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण