“साखरा जिल्हा परिषद शाळेच्या दर्जेदारपणामुळे अजूनही ५०० विद्यार्थी प्रवेशाच्या…
वाशीम-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
एकीकडे जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची ओरड होत असतांना कमी पट संख्येच्या शाळा बंद होण्याच्या वाटेवर आहे.परंतु शिक्षकाची मेहनत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून स्व.अटल बिहारी वाजपेयी