“वारकरी बांधवांवर पोलीस लाठीमार! हि घटना दु:खदायक तशीच मनाला चीड आणणारी”!!
सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक आहे.महाराष्ट्राच्या संत,भक्तीपरंपरेचे वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या