Just another WordPress site
Browsing Category

देश घडामोडी विशेष

राजन साळवी यांची आज एसीबी अर्थात ‘अँटी करप्शन ब्युरो’कडून चौकशी होणार !!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज एसीबी अर्थात ‘अँटी करप्शन ब्युरो’कडून चौकशी होणार आहे.बेकायदेशीर मालमत्तेप्रकरणी साळवी यांची चौकशी असल्याची माहिती समोर आली आहे.याप्रकरणी नोटीस बजावल्यानंतर राजन

“प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मीच तुमच्यासाठी ‘सर्वात महत्त्वाची व्यक्ती”-नितीन गडकरींचे…

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी नवी दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये सोमवारी वाहन उद्योग क्षेत्रातील कार्यक्रमामध्ये मोठे विधान केले.“प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मीच तुमच्यासाठी

महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश…तुमची ती संस्कृती आणि आमची संस्कृती नाही-असदुद्दीन ओवेसी

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी समान नागरिक कायद्यासंदर्भात बोलताना चार पत्नी असणे हे अनैसर्गिक असल्याचे म्हटले आहे.आज तक’च्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी समान नागरिक कायदा हा एखाद्या

“भारत-चीन लष्करी संघर्षात मोदींनी स्वत:ची प्रतिमा वाचवण्यासाठी देशाला धोक्यात…

अरुणाचल प्रदेश-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात चिनी सैनिकांशी गेल्या शुक्रवारी (९ डिसेंबर) झालेल्या चकमकीत अनेक भारतीय जवान जखमी झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर काँग्रेसने या प्रकरणावर चर्चेची मागणी…

“स्वार्थी राजकारणामुळे भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याचा धोका” पंतप्रधान मोदी

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मी महाराष्ट्र आणि देशातील सामान्य जनतेला भारतीय राजकारणात नव्याने येत असलेल्या एका विकृतीपासून सावध करु इच्छितो.ती विकृती म्हणजे शॉर्टकटचे राजकारण.देशातील काही नेते शॉर्टकटचे राजकारण करण्याच्या नादात

‘वंदे भारत एक्सप्रेस’ला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवून केला शुभारंभ

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नागपूरमध्ये नागपूर- बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.मध्य भारतातील ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे.महाराष्ट्रातील दुसरी अशा प्रकारची एक्स्प्रेस आहे.सकाळी साडेनऊ

“पंतप्रधान बोले सो कायदा,ही लोकशाही असू शकत नाही”-उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात!

जालना-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हस्ते जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज(शनिवार) झाले.यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या

“केंद्राची समान नागरी कायदा लागू करण्याकडे वाटचाल”? नितीन गडकरी यांचे सूतोवाच

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी समान नागरिक कायद्यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना चार पत्नी असणे हे अनैसर्गिक असल्याचे म्हटले आहे. अजेंडा आज तकच्या कार्यक्रमामध्ये बोलताना गडकरींनी हे विधान

“बौद्धमय भारत साकारण्याच्या दिशेने वाटचाल”? २६ हजार नागरिकांनी यंदा घेतली धम्मदीक्षा !!

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
नागपूरच्या दीक्षाभूमीवर दरवर्षी विजयादशमीनिमित्त होणाऱ्या धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये यंदा २६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी धम्मदीक्षा घेतल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने दिली

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद:.महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने घेतली अमित शाह यांची भेट

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या पेटला असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने अमित शाह यांची भेट