Just another WordPress site
Browsing Category

देश घडामोडी विशेष

“येणाऱ्या १० वर्षात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल”कालीचरण महाराजांचे वक्तव्य

दिलीप गणोरकर 
अमरावती विभाग प्रमुख 
राजपूरमधील धर्मसंसदेत बोलताना राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने कालीचरण महाराज चर्चेत आले होते.महात्मा गांधींबद्दल वक्तव्य केल्याने कालीचरण महाराज यांना अटकही झाली

आफताब आणि श्रद्धाचे भांडण झाल्याची ऑडिओ क्लिपचा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती एक मोठा पुरावा लागला आहे. पोलिसांना आफताबची एक ऑडिओ क्लिप सापडली आहे.या ऑडिओ क्लिपमध्ये आफताब आणि श्रद्धाचे भांडण रेकॉर्ड झाले आहे.ऑडिओ क्लिपमध्ये दोघे वाद…

मुकेश अंबानी नातू प्रथमच मायदेशी परतणार असल्याने ३०० किलो सोने दान करणार !!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेले मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांची मुलगी इशा अंबानी आज भारतामध्ये दाखल झाल्या.जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर पती आनंद परिमल यांच्याबरोबर इशा पहिल्यांदाच…

“पंतप्रधान मोदी हे कोणाचेच ऐकत नसून ते हिंदुत्त्वावादी नाहीत”!!सुब्रह्मण्यम स्वामींचा…

पंढरपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्ववादी नाहीत असे म्हणत माजी खासदार डॉ.सुब्रह्मण्यम स्वामी यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे.डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याबाबत

“देशातल्या गरीबांना नववर्ष भेट”आणखी वर्षभर गरिबांना मोफत अन्नधान्य

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
'राष्ट्रीय अन्न सुरक्षितता कायद्या’अंतर्गत आणखी वर्षभर गरिबांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने शुक्रवारी घेतला त्याचा लाभ ८१.३५ कोटी गरीबांना होईल आणि त्यासाठी दोन

“कोरोनाबाबत सध्यातरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाही”-राज्य सरकारने केले स्पष्ट

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
करोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकानंतर दक्षता म्हणून गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर  करण्याचे व सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे तसेच सध्यातरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाही असे

कोरोना वाढू नये याकरिता ट्रेकिंग,टेस्टिंग,ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज-राजेश टोपे

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
चीन,जपान,साऊथ आफ्रिकासह इतर काही देशांत करोनाचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्रातही चिंता वाढली आहे.हा आजार वाढू नये म्हणून संशयितांची ट्रेकिंग,टेस्टिंग,ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज आहे.सध्या

“भारत जोडो यात्रा रोखण्याकरिता केंद्र सरकारने ‘कोव्हिड १९’ चा व्हायरस सोडला”-शिवसेनेची…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
चीनमधील करोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना एक पत्र लिहिले होते.केवळ संपूर्ण

“यंदा चित्ररथ नसल्याने महाराष्ट्राचे नाक कापले गेले”अरविंद सावंतांची टीका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.मात्र यंदा परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता आहे.अंतिम निवडीसाठी १४ राज्यांना

आमच्या पक्षाच्या नेत्यांनी प्राणांची आहुती दिली,तुम्ही काय केले?मल्लिकार्जुन खरगे यांचा भाजपावर…

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  आम्ही (काँग्रेसने) देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले आहे.आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली…