Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र विशेष

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ‘रस्ता सुरक्षा अभियाना’अंतर्गत पोलीसांची राहणार २४ तास करडी…

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आजपासून रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे.आरटीओ अधिकारी,कर्मचारी आणि महामार्ग पोलिसांची १२ पथक जुना आणि यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर कार्यरत असणार आहेत.पुणे-मुंबई

“मंत्रिपद वगैरे चुलीत घाला’दिव्यांग मंत्रालयाचा पहिला मंत्रीही बच्चू कडूच…

दिलीप गणोरकर  अमरावती विभाग प्रमुख :- 
मागील काही दिवसांपासून अपक्ष आमदार बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा सुरू होती.महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या बच्चू कडू यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नाही त्यामुळे बच्चू

“भगतसिंह कोश्यारींचे अजूनही लग्न झाले नाही”? राज ठाकरेंचा टोला

कोल्हापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते.राज्यपालांच्या या विधानानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती.यानंतर

शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येण्यास वंचित बहुजन आघाडीकडून होकार !!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीसंदर्भात चर्चा सुरू होती.मुंबईतील एक कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश

“न्यायालयात बोलवून मला अटक करण्याचे कटकारस्थान रचले जात आहे”!!-संजय राऊत यांचा…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
शिवसेना खासदार संजय राऊत अलीकडेच तुरुंगातून बाहेर आले आहेत.पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक केली होती.पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची केली इच्छा व्यक्त? राजभवनाचे स्पष्टीकरण

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.यापूर्वी महात्मा फुले,सावित्रीबाई फुले आणि आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने

उद्धव ठाकरे मातोश्री सोडून शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर कधी उतरणार? नवनीत राणांचा सवाल

दिलीप गणोरकर  अमरावती विभाग प्रमुख 
काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे एकदिवसीय बिहार दौऱ्यावर गेले होते तेव्हा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली

“शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन हा राजद्रोहासारखा गुन्हा”-संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.या विधानावरून विरोधकांनी सरकारविरोधात रान उठवले आहे.छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले

“सरकारला शिवभक्तांच्या भावना समजत नसतील तर उठाव होणारच?”संभाजीराजेंचा इशारा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे राज्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या.काही दिवसांपूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी

मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडून विक्रम गोखलेंना श्रद्धांजली…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे प्रदीर्घ आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विक्रम गोखलेंना श्रद्धांजली