Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र विशेष

उद्धव ठाकरे मातोश्री सोडून शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर कधी उतरणार? नवनीत राणांचा सवाल

दिलीप गणोरकर  अमरावती विभाग प्रमुख 
काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे एकदिवसीय बिहार दौऱ्यावर गेले होते तेव्हा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली

“शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन हा राजद्रोहासारखा गुन्हा”-संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.या विधानावरून विरोधकांनी सरकारविरोधात रान उठवले आहे.छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले

“सरकारला शिवभक्तांच्या भावना समजत नसतील तर उठाव होणारच?”संभाजीराजेंचा इशारा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे राज्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या.काही दिवसांपूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी

मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडून विक्रम गोखलेंना श्रद्धांजली…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे प्रदीर्घ आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विक्रम गोखलेंना श्रद्धांजली

“उद्धव ठाकरे यांच्या गटात सर्व उपरे लोक भरले आहेत”!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० शिवसेना आणि १० अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत बंडखोरी केली. बंडखोरीनंतर आज शिंदे आपल्या आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत.अजूनही शिंदे आणि ठाकरे…

“ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही अशांना राज्यपाल म्हणून नेमले जाते का?”उद्धव ठाकरेंचा केंद्र…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  महाराष्ट्रात मागील काही दिवसांमध्ये विविध मुद्य्यांवरून मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला यामध्ये प्रामुख्याने राज्यपाला भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत…

‘एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

अहमदनगर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  कर्नाटकमधील भाजपा सरकारचे प्रमुख,मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील ४० गावे कर्नाटकमध्ये सामील करण्याच्या ठरावांचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत असे वक्तव्य केले…

किरीट सोमय्यांविरोधात अनिल परब फौजदारी दावा दाखल करणार?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्याची कारवाई तुर्तास थांबवण्यात आलेली आहे.न्यायालयाने या प्रकरणी ‘जैसेथे’चे आदेश दिले आहेत. दरम्यान आज सकाळीच भाजपाचे नेते किरीट सोमय्या या रिसॉर्टवर पोहोचले होते तसेच…

मंत्रिमंडळाचा विस्तार पंधरा दिवसात होणार?-शिंदे गटाचे आ.आशिष जैस्वाल यांची माहिती

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकार आहे.या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल?याची सगळेजण वाट पाहत आहेत.हिवाळी अधिवेशनापूर्वी या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडेल अशी माहिती एकनाथ…

संजय राऊत ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार !!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  तब्बल 103 दिवस तुरुंगात राहून परतल्यानंतर खासदार संजय राऊत काल पहिल्यांदाच दिल्लीला गेले.राज्यसभेमध्ये खासदार असलेल्या संजय राऊत यांचे सफदरजंग लेन येथील त्यांच्या निवासस्थानी दिल्लीतील शिवसेना…