Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र विशेष

आम्ही सगळेच छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करणारे लोक-उदय सामंत सामंत यांची भूमिका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे.या द्वयींच्या विधानामुळे राज्यात सध्या संताप व्यक्त केला जात…

“महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतो आहे !आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला? !!”संजय राऊतांचा मुख्यमंत्री…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे.भाजपा,मनसे आणि शिंदे गटाकडून राहुल गांधींविरोधात…

संभाजीराजे छत्रपतींनी पंतप्रधान मोदींकडे केली थेट राज्यपालांना राज्याबाहेर पाठवण्याची मागणी !!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी कोश्यारींना महाराष्ट्रातून बाहेर पाठवण्याची

“मी शिवबंधन एका मिनिटात सोडणार!! पण….. सुषमा अंधारे यांचा किरीट सोमय्या यांना खोचक टोला

औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):- ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.यावेळी त्यांनी मी शिवबंधन एक मिनिटांत सोडणार,किरीट भाऊंचा…

“अरे भाई आख़िर कहना क्या चाहते हो”फडणवीसांकडून ट्विट करत राहुल गांधींवर निशाणा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतेच ट्विट करत राहुल गांधींवर निशाणा…

..सावरकरांमुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते-संजय राऊत यांचा इशारा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यांनतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.राहुल गांधी यांनी सावरकरांवर आरोप केल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत…

केईएममध्ये मिरगीच्या ६४६ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया-अधिष्ठाता डॉ.संगीता रावत यांची माहिती

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मिरगी येणे म्हणजेच फिट येण्याचा त्रास अनेकांना असतो.मिरगी येण्याचे प्रमाण हे कमी अधिक असले तरी ती अचानक येत असल्याने नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते या पार्श्वभूमीवर मुंबईतील केईएम रुग्णालयात…

महाराष्ट्रातही “लव्ह जिहाद”विरोधी कायदा आणावा-रवी राणांची मागणी

दिलीप गणोरकर अमरावती विभाग प्रमुख  श्रद्धा वालकर हत्याकांडनंतर देशात खळबळ उडाली आहे तिचा प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते तसेच हे तुकडे एक एक करत…

‘श्रीमान राहुल गांधी तुम्ही कधी इतिहासाचा अभ्यास केला आहे का?’राम कदम यांचा खोचक प्रश्न

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात केलेल्या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यानच्या भाषणामध्ये राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती.त्यांना…

“आज बाळासाहेब असते तर ढोंग्याना शिवतीर्थावरच सोलून काढले असते”- सामनातुन विरोधकांवर…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून विशेष अग्रलेख लिहिण्यात आला आहे.बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्वच अचाट आणि अफाट…