“…तर अमित शाह महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करतील” !! संजय राऊतांचा गंभीर आरोप
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० ऑक्टोबर २४ रविवार
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी फक्त ३५ दिवसांचा कालावधी बाकी असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे तर २६ तारखेपर्यंत सरकार बनवावे लागणार आहे त्यामुळे आघाडीच्या राजकारणात…