“शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या मागे नैसर्गिक संकट लागले आहे”
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ जुलै २३ बुधवार
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अद्याप कुठलेही ठोस पावले उचललेली नाहीत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि