“महाराष्ट्रातले वातावरण दिवसेंदिवस कलुषित करण्याचे सरकारकडून प्रयत्न”जितेंद्र आव्हाड…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
महाराष्ट्रातले वातावरण दिवसेंदिवस खराब करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.मुंब्रा हा ठाण्यातला सर्वोत्तम भाग आहे.घोडबंदरपेक्षा चांगले मुंब्रा आहे.इथले वातावरण कलुषित करण्याचे काम सरकार करत आहे असा