येवला येथे प्रहार संघटनेच्या वतीने ‘कांदाप्रश्नी शेतकऱ्यांचे मुंडन आंदोलन’
नाशिक-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
सततचा पाऊस,गारपीट,ढगाळ वातावरण व त्यामुळे येणारी रोगराई यामुळे कांद्यावर मूळ उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुप्पट खर्च होत असून कांद्याचे सातत्याने दर कमी होत असतानाही सरकारच्या वतीने उपाययोजना केल्या जात…