वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना २० लाख रुपये अर्थसहाय्य मिळणार
दिल्ली :- वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्यात वाढ करण्यात आली असून ती आता १५ लाखावरून २० लाख रुपये करण्यात आली असल्याची घोषणा श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी २४ रोजी विधानसभेत…