Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
धार्मिक विशेष
धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेष -भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण
धर्मचक्रअनुप्रवर्तन दिन विशेष
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे.बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी आणि १४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा…
दसऱ्याच्या दिवशीच का साजरा करतात धम्मचक्र प्रवर्तन दिन?
बाळासाहेब आढाळे
मुख्य संपादक पोलीस नायक
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भीमराव रामजी आंबेडकर(बाबासाहेबआंबेडकर)यांनी त्यांच्या ३ लाखांहून अधिक अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून
…
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भीमराव रामजी आंबेडकर(बाबासाहेबआंबेडकर)यांनी त्यांच्या ३ लाखांहून अधिक अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करूननवरात्रोत्सव विशेष :महाराष्ट्रातील देवीच्या पिठांपैकी साडेतीन शक्तीपीठे दर्शनाचा लाभ घ्या
मीनाक्षी पांडव
पोलीस नायक(मुंबई विभाग प्रमुख)
… नवरात्रोत्सव म्हणजे नऊ रात्री आणि नऊ दिवसाचे महत्वाचे व्रत आहे.देवीच्या निरनिराळ्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे दर्शन यावेळी घडते.भारतात एकूण ५१ शक्तिपीठे आहेत.महाराष्ट्रात
दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत पाहा सण उत्सवाची संपूर्ण यादी तारीख,वार आणि महत्व
मीनाक्षी पांडव
पोलीस नायक(मुंबई विभाग प्रमुख)
ऑक्टोबर महिना हा सण आणि उत्सवांनी भरलेला आहे.या महिन्यात दुर्गा नवमी व्रत मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी आहे त्याचवेळी नवरात्रीच्या ९ दिवसानंतर दसऱ्याचा सण बुधवार ५ ऑक्टोबर रोजी दहाव्या दिवशी
… दुर्गा देवी महिमा व दुर्गेची नऊ शक्तिरूपे
मिनाक्षी पांडव
पोलीस नायक(मुंबई विभाग प्रमुख)
दुर्गामाता ही हिंदूंची मुख्य देवी आहे ज्यांना देवी,आदिशक्ती आणि पार्वती,शाकम्भरी,जगदंबा आणि इत्यादी नावांनीही ओळखले जाते.ही एक हिंदू धर्मातील शस्त्रधारी देवी आहे.या दुर्गेची नऊ रूपे…
नवरात्रीचे महत्व आणि पुजाविधी
मीनाक्षी पांडव
पोलीस नायक मुंबई विभाग प्रमुख
आपल्या हिंदु संस्कृतीत धर्माला अनन्यसाधारण असं महत्व आहे.प्रथा,परंपरा,सण अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने आजही साजरे होतांना दिसतात.नवरात्र हा तर भारतातील अतिशय पवित्र आणि…
मध्यरात्रीच्या गरब्यासाठी मिळणार केवळ तीन रात्री?उच्च न्यायालयाचे ते नियम मात्र बंधनकारक?
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्यात दोन वर्षांनंतर गणेशोत्सव व दहीहंडी धुमधडाक्यात साजरी झाल्यानंतर आता नवरात्रोत्सवातही उत्साहाचे रंग भरण्याचे नियोजन सुरू आहे.यंदा गरब्यालाही परवानगी मिळणार असून लवकरच सरकारतर्फे यासंदर्भात घोषणा होण्याची…