Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

“हिवाळी अधिवेशनात शेतकरी,बेरोजगारांकडे सरकारने दुर्लक्ष करून जनतेच्या तोंडाला पाने…

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या ईडी सरकारने हिवाळी अधिवेशनात विविध घोषणांचा पाऊस पाडला.परंतु प्रत्यक्षात येथील शेतकरी, कामगार,बेरोजगारांना काहीच मिळाले नाही त्यामुळे सगळय़ांच्या तोंडाला पाने पुसली गेली

भीमा-कोरेगाव अभिवादन कार्यक्रमात सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘करणी सेनेवर कारवाईची…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्याचा कार्यक्रम शांततेत पार पाडावा असे आवाहन आंबेडकरी पक्ष व  संघटनांनी केले आहे.वादग्रस्त विधाने करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या

“आत्ताची महाराष्ट्राची अवस्था अशी आहे की राजकारण नासवले जात आहे”राज ठाकरेंनी व्यक्त केली…

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
ज्या महाराष्ट्राने आपल्या देशाला विचार दिले,ज्या मराठेशाहीने हिंद प्रांतावर राज्य केले त्या महाराष्ट्राची राजकीय अवस्था आज अत्यंत बिकट आहे.ती पाहिली की वाईट वाटते.पुण्यातल्या व्य़ाख्यानमालेत राज ठाकरे

“ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी” म्हणत फडणवीसांना ठाकरे गटाचे खोचक प्रत्युत्तर

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर आणि पर्यायाने राज्यभरातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शेतजमिनीच्या कथित घोटाळ्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत थेट कृषीमंत्री अब्दुल

“पोलिसांसमोर युवकाला फटकावणाऱ्या मंत्री भुसेंवर मुख्यमंत्री कोणती कारवाई करणार?जितेंद्र आव्हाड…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
शिंदे गट आणि भाजपामधील वाचाळवीर आमदारांमुळे सरकारची डोकेदुखी वाढली होती.यावरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले होते.त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री दादा भुसे

“महाराष्ट्रातील सध्याचे सरकार अनैतिकतेच्या कुबड्यांवर उभे”-शिवसेनेची शिंदे-फडणवीस…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.यानंतर शिंदे गट आणि भाजपातील

अब्दुल सत्तारमध्ये थोडी जरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर मंत्रीपदाचा राजीनामा…

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
राज्याचे कृषीमंत्री आणि तत्कालीन सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी वाशीम शहराला लागून असलेली ३७ एकर गायरान जमीन सत्तेचा दुरुपयोग करून एका व्यक्तीला वाटप केल्याचा प्रकार जनहित

“१५ दिवसापूर्वीच शिझान व तुनिषा यांचे ब्रेकअप झाल्यानंतर तुनिषा डिप्रेशनमध्ये…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला गळफास घेत आत्महत्या केली आणि मनोरंजन क्षेत्राला पुन्हा एकदा धक्का बसला.तुनिषाच्या आत्महत्येनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.एकीकडे हे लव्ह जिहादचे प्रकरण

“अजित पवार शिंदे गटात आले तर आम्हाला आनंद होईल?दीपक केसरकर यांच्या विधानाने चर्चांना उधाण

सिंधुदुर्ग-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मागील काही काळापासून नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.अजित पवार यांनी अनेकदा आपण नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.पण शिंदे गटाचे प्रवक्ते