Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
नाशिकमधील गावे गुजरातमध्ये विलीन करण्याबाबत तहसीलदारांना पत्र
नाशिक-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील गावांवर दावा केल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा उफाळून आला आहे. यामुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे.सत्ताधारी आणि
“मंत्रिपद गेल खड्ड्यात,शिवरायांचा अपमान केल्यास सोडणार नाही”गुलाबराव पाटील यांचा संतप्त…
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मागील काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानानंतर राळ खाली बसत नाही तोच भाजपाचे आमदार
“महाराष्ट्राचे मिंधे सरकार हे नवस-आवस,तंत्र-मंत्र यावर चालले आहे”शिवसेनेचा हल्लाबोल
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
…
कर्नाटक आणि महाराष्ट्रात सीमाभागातील गावांवरुन सुरु असलेल्या वादावरुन शिवसेनेने भारतीय जनता पार्टीबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लक्ष्य केले आहे.भाजपाचे नेते आशिष शेलार
“आता राज्य चालवायला बिल्डरच्या हातात देणार का?”काँग्रेसचा मुख्यमंत्री व…
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला लोकार्पण होणार आहे.त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ( ४ नोव्हेंबर
“मी अनावधानाने शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दांमध्ये उल्लेख केला होता”-रावसाहेब दानवे…
नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मागील काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपाच्या काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त विधान केली आहेत.याच कारणामुळे राज्यात संताप व्यक्त केला
“छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला?”भाजपाचे प्रसाद लाड यांचे अजब विधान
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मागील काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त टिप्पणी केली.त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीदेखील शिवाजी महाराज
“जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढून टाका?”
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
…
भाजपाचे नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असे विधान केले आहे.प्रसाद लाड यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण
जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या तरुणाच्या अडचणीत वाढ?
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
अकलूजमध्ये दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न केल्याच्या प्रकरणाची दखल थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे.या प्रकरणासंदर्भात रुपाली चाकरणकर यांनी थेट सोलापूरच्या
अशोक पाटील यांची पोलीस पाटील संघटनेचेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील गिरडगाव येथील पोलीस पाटील तथा पोलीस पाटील संघटनेचे यावल तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांची पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.शनिवार दि.३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र…
“आम्हाला सुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या?”संजय राऊतांचा उलट सवाल
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांसाठी सोलापुरात हक्क सांगण्यास सुरवात केली.यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला.बोम्मई जर…