Just another WordPress site

“….अशा माणसाला आपल्या राज्याच्या राज्यपालपदावर ठेऊन उपयोग नाही”-आ.संजय गायकवाड…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली.“या राज्यपालांना कुठे नेऊन घालायचे

आम्ही सगळेच छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करणारे लोक-उदय सामंत सामंत यांची भूमिका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे.या द्वयींच्या विधानामुळे राज्यात सध्या संताप व्यक्त केला जात…

आफताबने श्रद्धाचे शिर तलावात फेकले पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- महाराष्ट्रातील पालघर येथील रहिवासी असणाऱ्या श्रद्धा वालकर या तरुणीच्या खूनाने संपूर्ण देश हादरला आहे.मृत श्रद्धाचा प्रियकर आफताब पूनावाला याने सहा महिन्यापूर्वी श्रद्धाचा निर्घृण खून केला आहे.आरोपीने…

आफताब विरोधातील प्रकरणामध्ये सीसीटीव्ही फुटेज पुरावा पोलिसांच्या हाती

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणामध्ये नवी दिल्ली पोलिसांना आफताब पूनावालाविरोधात मोठा पुरावा हाती लागला आहे.दिल्ली पोलिसांनी एक जुने सीसीटीव्ही फुटेज शोधून काढण्यात यश मिळाले आहे ज्यामध्ये आफताब…

पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचा खून करून शरीराचे केले सहा तुकडे !!

उत्तर प्रदेश-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  श्रद्धा वालकर खून प्रकरण ताजे असतानाच उत्तर प्रदेशातील आजमगढमध्ये अंगावर शहारा आणणारी घटना उघडकीस आली आहे. पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचा खून करून तिच्या शरिराचे सहा तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली…

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर भीषण अपघात;जीवितहानी टळली

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- नवले पुल(बाह्यवळण) महामार्गावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला.या अपघात स्थळावरील फोटो वृत्तांत :-

रेडिसन ब्ल्यू हॉटेलचे मालक अमित जैन यांची आत्महत्या

दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-   दिल्लीत रेडिसन ब्ल्यू हॉटेलचे मालक अमित जैन यांनी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे.मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.अमित जैन यांच्यावर बँकेच्या…

“महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतो आहे !आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला? !!”संजय राऊतांचा मुख्यमंत्री…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे.भाजपा,मनसे आणि शिंदे गटाकडून राहुल गांधींविरोधात…

छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली-प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचे वादग्रस्त…

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  वीर सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितल्याच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे.काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अलीकडेच ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल आक्षेपार्ह…

संभाजीराजे छत्रपतींनी पंतप्रधान मोदींकडे केली थेट राज्यपालांना राज्याबाहेर पाठवण्याची मागणी !!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी कोश्यारींना महाराष्ट्रातून बाहेर पाठवण्याची