“मंदिर-मशिदींमध्ये वंदे मातरम गायले गेले पाहिजे” !! बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचे वक्तव्य
बागेश्वर धाम-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ नोव्हेंबर २४ गुरुवार
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले असून मंदिर असो की मशिद दोन्ही धर्मस्थळांमध्ये आरती,नमा यानंतर वंदे मातरम गायले गेले पाहिजे यामुळे देशभक्त…