Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

“हे घटनाबाह्य सरकार लवकरच कोसळणार”?आदित्य ठाकरेंची टीका

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
आजपासून (१९ डिसेंबर) राज्याचे हिवाळी अधिवेशनाला नागपूरात सुरुवात होत आहे.करोना संकटनानंतर पहिल्यांदाचा नागपूर येथे हिवाळी अधिवेशन पार पडत आहे.या अधिवेशनात शिंदे सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षाकडून

“राज्याच्या मंत्र्यांवर भीतीच्या सावटाखाली फिरण्याची वेळ यावी हे कसले लक्षण?सामनातून घणाघात

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह अन्य भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत

नागपूर येथे आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू होत आहे.करोना काळानंतर नागपूरमध्ये होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे. राज्यपालांसह भाजपा नेत्यांनी महापुरुषांबाबत केली वादग्रस्त विधाने,महाराष्ट्र-कर्नाटक

महाविकास आघाडीच्या महामोर्चास सकाळी ११ वाजता सुरुवात होणार

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह अन्य भाजपा नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अपमान करण्यात आला.तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री बोम्मईंची विधान,राज्यातील प्रकल्पांची

“राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर त्यांचे स्वागतच आहे”-अब्दुल सत्तारांनी व्यक्त केली भावना

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपा-शिंदे गटाची राजकीय जवळीक वाढली आहे त्यामुळे मनसे महायुतीत येण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.मात्र अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही.दुसरीकडे राज ठाकरेंनी

“भाजपामध्ये काय लायकीचे आणि बुद्धीचे लोक ते कळतेय”-संजय राऊतांचे चित्रा वाघ यांच्यावर…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
शनिवारी १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे.सत्ताधारी पक्षातील लोकांकडून महापुरुषांविषयी केली जाणारी विधान,कर्नाटककडून सीमाभागात केली जाणारी आगळीक अशा अनेक मुद्द्यांचा

“हुकूमशाही डरपोकपणाच्या पायावरच उभी राहते.आज महाराष्ट्रात तेच चित्र”

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे.महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून सध्या

“आमच्या या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही”-संजय राऊतांची आक्रमक भूमिका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली अवमानकारक वक्तव्ये,कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून होत असलेली चिथावणीखोर वक्तव्ये आणि

“जर माझ्या विचारांचा सरपंच आला नाही,तर निधी देणार नाही”-नितेश राणे यांचा धमकी वजा इशारा

सिंधुदुर्ग-पोलीस नायक(वृत्तसेवा):- जे गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल,त्या गावाचा मी विकास करेन.पण जर माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर निधी देणार नाही अशी धमकीच भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.कणकवलीत बोलताना नितेश राणे यांनी हे…

…तर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल-संजय राऊत यांचा इशारा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची गुजरातमध्ये झालेल्या भेटीवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.सहज शपथविधी कार्यक्रमानंतर