जामनेरमध्ये सलग दोन गंभीर घटना तरीही मंत्री गिरीश महाजन गप्प का ? भीम आर्मी भारत एकता मिशनचा सवाल !!
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ ऑगस्ट २५ शुक्रवार
राज्यातील राजकारण करत असतांना ‘राज्याचे संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे मा.नामदार गिरीश महाजन हे स्वतःच्या जामनेर मतदारसंघातच अपयशी ठरत असल्याचा आरोप भीम आर्मी भारत एकता मिशनने…