“खोटय़ा जाहिराती दाखवून सरकारकडून जनतेची फसवणूक”अजित पवार यांचा आरोप
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून कृषी साहाय्यक पदासाठी तीन लाख रुपयांचा दर सुरू आहे तसेच वन विभागातही बदल्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून काही ठरावीक
…