“आम्ही घरी खोके ठेवणारे नाहीत,आम्ही घेणारे नाहीत,देणारे आहोत”मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना…
रत्नागिरी-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
गेल्या पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय उलथापालथ झाली.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली.यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले हे