औरंगाबाद जिल्ह्यात वीज पडून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू;तर दोन जण जखमी
औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-जिल्ह्यात काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.यात कन्नड तालुक्यात मौजे नादरपूर येथील एक व मौजे एकोड तांडा येथील एक अशा दोन जणांवर वीज पडल्याने मृत्यू झाला.
जिल्ह्यात शनिवारी…