भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष अखेर थांबला !! पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताने शस्त्रसंधीचा…
नवी दिल्ली-पोलीस नायक :-
दि.१० मे २५ शनिवार
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष अखेर थांबला असून पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताने शस्त्रसंधीचा निर्णय घेतला आहे व या वृत्ताला पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी दुजोरा दिला…