अवघ्या ४ तासातच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन !! जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोन हल्ले व…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.११ मे २५ रविवार
भारत आणि पाकिस्तान यांच्यात ८६ तास चाललेल्या संघर्षानंतर शनिवारी संध्याकाळी ५ वाजता शस्त्रसंधीची घोषणा झाली व दोन्ही देशांनी याबद्दलचा निर्णय घेतला मात्र पाकिस्तानने अवघ्या ४…