Just another WordPress site
Browsing Category

देश घडामोडी विशेष

“ज्यादिवशी तू माझ्याविरोधात बोलशील त्यादिवशी तुला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही असे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ नोव्हेंबर २३ सोमवार
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देशातील छापेमारीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली असून गेल्या नऊ वर्षात देशातील विविध राजकीय नेत्यांच्या घरी छापेमारी

“मुंबई कुणी तोडू शकत नाही किंवा संविधान कुणी बदलू शकत नाही”-देवेंद्र फडणवीस यांची…

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधत ‘संविधान सन्मान महासभे’चे काल दि.२६ नोव्हेंबर रविवार रोजी आयोजन करण्यात आले.या सभेत वंचित बहुजन आघाडीचे

“…मग भाजपा सरकार महाराष्ट्रात ४५० रुपयांना सिलिंडर देत का नाही?”-नाना पटोले यांचा…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ नोव्हेंबर २३ शुक्रवार राजस्थान व छत्तीसगडमध्ये भाजपाचे सरकार आल्यास ४५० रुपयांना गॅस सिलिंडर देणार ! अशी मोठी जाहिरातबाजी भारतीय जनता पक्षाने केली असून महाराष्ट्रात सध्या भाजपाचेच सरकार आहे

श्रद्धा वालकर हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण मात्र निकाल शुन्य – विकास वालकर यांचा आरोप

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ नोव्हेंबर २३ शुक्रवार संपूर्ण देशात खळबळ उडविणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झाले असून श्रद्धाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिचे वडील विकास वालकर मृतदेहाच्या

“एकीकडे स्वातंत्र्याचा घोष करायचा आणि दुसरीकडे त्याच स्वातंत्र्याची गळचेपी करायची”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ ऑगस्ट २३ मंगळवार
भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असतांना ठाकरे गटाने मोदी सरकारला लक्ष्य केले असून शासकीय कर्मचाऱ्यांना पंचप्रण शपथ घ्यायला लावून राज्यकर्त्यांचा कारभार मात्र शुद्ध आहे का

“आपला स्वातंत्र्यदिन,आपला तिरंगा झेंडा,निशाणी जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत सन्मानाने…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ ऑगस्ट २३ मंगळवार
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ध्वजावंदन करून भारतीय जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री

“देशाचा पाया पुढील १००० वर्षे मजबूत करणाऱ्या शक्तींना ताकद देण्यावर आमचा भर”-पंतप्रधान…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ ऑगस्ट २३ मंगळवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०१४ मध्ये केंद्रात सत्ता स्थापन झाल्यापासून मोदी सरकारने नोटबंदीपासून कलम ३७० हटवण्यापर्यंत अनेक मोठे निर्णय घेतले याबाबत आता

“जर संकल्प पूर्ण करायचा असेल तर आपल्याला तीन वाईट प्रवृत्तींचा सामना करणे गरजेचे”

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ ऑगस्ट २३ मंगळवार
देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिल्लीतील लाल किल्ल्यावर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले प्रसंगी  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते

“…तर ही मोठ्या गोंधळाची नांदी ठरेल”-कपिल सिब्बल यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ ऑगस्ट २३ रविवार
गेल्या दोन आठवड्यांपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी एनडीए व विरोधात असणारी इंडिया आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत असून मणिपूरच्या

“पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला धोकादायक असून त्यांना समर्थन देणाऱ्या हिंदू संघटनांनी फेरविचार केला…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ ऑगस्ट २३ शनिवार पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला धोकादायक झाले आहेत त्यांना समर्थन देणाऱ्या हिंदू संघटनांनी फेरविचार केला पाहिजे असे वक्तव्य बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले…