Just another WordPress site

“झोळी लटकवून निघून जाशील पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचे काय करायचे…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जळगावमधील पाचोरा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली होती.यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की,ते म्हणतात ना,मी फकीर आहे

“दिल्लीत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली पडद्यामागे सुरु”-खासदार संजय…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):- सध्या दिल्लीत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु असून या सगळ्या घडामोडी पडद्यामागे सुरु आहेत व लवकरच राज्यातील मुख्यमंत्री आणि सरकार बदलेल असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी नुकताच…

ऐनपूर येथे बारागाड्या ओढतांना बारगाड्यांखाली येऊन वृद्धाचा मृत्यू तर आठ जण जखमी

रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी):- तालुक्यातील ऐनपूर येथे दि.२३ एप्रिल रविवार रोजी बारीघाट येथील बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी बारागाड्या ओढतांना बैलगाडीच्या जुंपणाचा फटका बसून ताबा सुटल्याने एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू…

“आईच्या कुशीवर वार करणारी गद्दारांची अवलाद..काही लोक बाप बदलतात व बाप चोरतात”उद्धव ठाकरे…

मोदी आणि चोरलेले धनुष्यबाण घेऊन या मी माझ्या नावावर येतो-उद्धव ठाकरे यांचे शिंदे गट व भाजपाला खुले आवाहन

बुलढाण्यातील ‘भेंडवळची घटमांडणी’चे भाकित जाहीर

संतोष थोरात,पोलीस नायक संग्रामपूर तालुका (प्रतिनिधी) :- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बुलढाण्यातील ‘भेंडवळची घटमांडणी’चे भाकित नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.गेल्या ३५० वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला याठिकाणी देशातील

उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):- उष्माघातामुळे मुंबईत गेल्या आठवड्यात दुर्दैवाने नको ते घडले त्यामुळे आपण पिंप्राळ्यात जनतेच्या काळजीने त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून बोलणार नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिल्यानंतर…

वैशालीताई तात्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत-उद्धव ठाकरे यांचे गौरवोद्गार

पाचोरा-पोलीस नायक (प्रतिनिधी):- आर.ओ.तात्या हे जमिनीशी जुडलेले नेते असून त्यांचा वारसा वैशालीताई समर्थपणे पुढे नेत असल्याचे कौतुकोदगार माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काढले आहे ते आज दि.२३ रोजी तात्यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात…

“लोकन्यायालयांची आज अत्यंत गरज”-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) न्या.एम.एस.काझी यांचे मत

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):- भारतात साडेचार कोटी केसेस न्यायालयात पेंडिंग असून अनेक महत्त्वाच्या केसेस न्यायालयात वर्षानुवर्षे पुढे ढकलल्या जात आहेत यातील  अनेक केसेस तर फार किरकोळ असतात परंतु न्यायदानाला अधिक वेळ लागतो त्यामुळे परस्पर…

सरकारचे ‘डेथ वॉरंट’ तयार असून फक्त सही बाकी असल्याने १५ दिवसांमध्ये हे सरकार…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):- राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे "डेथ वॉरंट" तयार झाले असून आता फक्त त्यावर कोण व कधी सही करणार? हे ठरणे बाकी आहे त्यामुळे येत्या १५ दिवसांमध्ये हे सरकार कोसळेल असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत

अमरावती येथे उदय सामंत यांनी केला रवीभाऊ राणा यांच्यासोबत नुकसानीचा हवाई दौरा

गोपाल शर्मा,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी):- शेतकऱ्यांकरिता दिवाळी सारखा सण देखील कारागृहात घालवणारे आमदार रविभाऊ  राणा हे नेहमीच संधीच सोन करीत असतात याचाच प्रत्यय दि.२२ शनिवार रोजी आला.यादरम्यान मुंबई ते अमरावती मंत्री उदय…