“गुजरातमधील विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत”उद्धव ठाकरेंची टीका
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा जिंकत विक्रमी विजय नोंदवला आहे.या विजयासह गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले आहे.दरम्यान गुजरातमधील