संच मान्यतेच्या नवीन नियमामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील १,३०५ तसेच राज्यातील लाखो प्राथमिक शाळा बंद…
रत्नागिरी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ फेब्रुवारी २५ बुधवार
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने संच मान्यतेच्या नवीन नियमानुसार २० पट संख्या असलेल्या राज्यातील शाळांसाठी एकही शिक्षक पदाल मंजुरी न दिल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार ३०५…