Just another WordPress site

“मी शिवसेना प्रमुखांच्या मार्गाने चालणारा आहे त्यामुळे जशास तसे उत्तर देणारा”-उद्धव…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ जुलै २३ गुरुवार
राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर एकेकाळचे विरोधक असलेले भाजपा-राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

यावल तालुक्यातील घातक रसायनाची पन्नीची दारू व हातभट्टी गावठी दारू कायमची बंद करण्याबाबत सर्वपक्षीय…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ जुलै २३ बुधवार शहरासह तालुक्यात मोठया प्रमाणावर सर्रासपणे बेकायद्याशीर विक्री होणाऱ्या गावठी हातभट्टी व पन्नीच्या दारूमुळे अनेक कुटुंब उद्धवस्थ झाले असुन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील…

कृषि विभागामार्फत पीक स्पर्धा खरीप हंगामाचे आयोजन

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२६ जुलै २३ बुधवार नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून राबविण्यात आलेल्या विविध प्रयोगांच्या धर्तीवर जिल्ह्यातील नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी…

या सरकारकडे स्वतःचे इंधन व ऊर्जा आहे की नाही? की दुसऱ्यांचे डबे लावूनच हे सरकार चालणार? संजय राऊत…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ जुलै २३ बुधवार
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांची आज मुलाखत प्रसिद्ध झाली असून त्यांनी त्यांच्या मुलाखतीत अनेक मुद्द्यावंर सविस्तर चर्चा केली आहे.तसेच ठाकरे

“लगेच तो संत झाला लाँड्रीत जाऊन” हा समान नागरी कायदा होऊ शकत नाही

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ जुलै २३ बुधवार
आगामी २०२४ च्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने समान नागरी कायद्याचा नारा दिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या अनेक नेत्यांनी समान नागरी कायद्याचा पुनरूच्चार करून

“आम्ही काय पागल-बिगल आहोत का? इथे येऊन बसायला?” भाजपा आमदार सुरेश धस यांचा सरकारला घरचा आहेर

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि २६ जुलै २३ बुधवार
दि.१७ जुलै सोमवार पासून विधानसभा आणि विधान परिषदेत पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून सभागृहात निधी वाटपाचा मुद्दा गाजत आहे.सत्ताधारी पक्षाकडून आमदारांना निधी वाटप करतांना

“शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या मागे नैसर्गिक संकट लागले आहे”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ जुलै २३ बुधवार
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अद्याप कुठलेही ठोस पावले उचललेली नाहीत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि

“आता भाऊ १५ दिवसांत सावत्र भावासारखा वागायला लागला” यशोमती ठाकूर यांची अजित पवारांवर टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ जुलै २३ बुधवार मागील दोन-तीन दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये निधी वाटपावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात असून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही निधी वाटपावरून विरोधी पक्षाच्या…

ग्रा.प.कांडली नगर पंचायत का नाही? नागरिकांची मागणी परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासन उदासीन

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२५ जुलै २३ मंगळवार जिल्ह्यातील लोकसंख्या व क्षेत्रफळाने सर्वात मोठी असलेली ग्रामपंचायत कांडली सर्वस्तृत आहे.नगरपरिषद अचलपूर क्षेत्रातील परतवाडा शहराला लागून असलेल्या कांडलीमध्ये…

“महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा”

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२५ जुलै २३ मंगळवार राज्यातील बांधकाम कामगारांना दुपारचे जेवण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा झाला असून गोरगरिबांच्या…