Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
देश घडामोडी विशेष
“आम्ही त्यांच्याशी हातमिळवणी म्हणजे …” !! संजय राऊत यांनी भाजपासह जाण्याच्या चर्चांवर मौन सोडले !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ ऑक्टोबर २४ मंगळवार
उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले आणि संजय राऊत यांनी अमित शाह यांना फोन केला अशी माहिती काल व्हायरल झाली होती ज्याबाबत विजय वडेट्टीवार यांनीही स्पष्टीकरण दिले
“भाजपाशी हातमिळवणी करणे म्हणजे…” !! अमित शाह यांच्याशी भेट झाल्याच्या चर्चांवर संजय राऊतांचे…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;-
दि.२१ ऑक्टोबर २४ सोमवार
राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.जागावाटपाबाबत राजकीय पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरू असून यावरू…
“…तर अमित शाह महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करतील” !! संजय राऊतांचा गंभीर आरोप
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० ऑक्टोबर २४ रविवार
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी फक्त ३५ दिवसांचा कालावधी बाकी असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे तर २६ तारखेपर्यंत सरकार बनवावे लागणार आहे त्यामुळे आघाडीच्या राजकारणात…
निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार !! संजय शिरसाट यांचे स्तुतोवाच
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ ऑक्टोबर २४ शनिवार
राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे व त्यासाठी प्रत्येक पक्ष जोरदार तयारीला लागला आहे तसेच जागावाटपाची चर्चा सुरू
… दारूबंदी असलेल्या राज्यात विषारी दारूमुळे मृत्यूचे तांडव !! घराघरांत मृतदेह !! अनेकांनी दृष्टी…
बिहार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ ऑक्टोबर २४ बुधवार
विषारी दारू प्यायल्याने बिहारमध्ये मृत्यूचे तांडव निर्माण झाले असून दोन जिल्ह्यातील विविध गावांत जवळपास २५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकांनी दृष्टी गमावली
सरन्यायाधीशपदी संजीव खन्ना यांची निवड करा !! डी.वाय.चंद्रचूड यांनी केली पत्र लिहून केली शिफारस !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ ऑक्टोबर २४ गुरुवार
सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी कायदा मंत्रालयाला पत्र लिहीले असून त्यांच्यानंतरचे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची निवड करण्याची विनंती त्यात केली आहे.संजीव खन्ना हे…
“निवडणूक आयोगाचे जे स्वतंत्र अस्तित्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानात अभिप्रेत होते ते…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;-
दि.१६ ऑक्टोबर २४ बुधवार
लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी चिन्हांमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता व दोन्ही चिन्हे समान दिसत असल्याने निवडणुकीत त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाला) बसला होता…
राज्यात निवडणुका तर लागल्या पण ईव्हीएम घोटाळ्याच्या आरोपांचे काय ? !! निवडणूक आयोगाने दिले उत्तर
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ ऑक्टोबर २४ मंगळवार
महाराष्ट्रात अखेर विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक आयोगाने जाहीर केले असून त्यानुसार राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार
महाराष्ट्र निवडणुकीची तारीख जाहीर !! २० नोव्हेंबर रोजी निवडणूक तर २३ नोव्हेंबरला निकाल !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ ऑक्टोबर २४ मंगळवार
जम्मू आणि काश्मीर येथील मतदारांनी निवडणुकीचा उत्सव उत्तम प्रकारे साजरा झाला.याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांचे आभार मानले.आज आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड…
महाराष्ट्राच्या निवडणुका आज जाहीर होणार !! आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ ऑक्टोबर २४ मंगळवार
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुका कधी होणार ? याची वाट राज्यातील मतदार आणि राजकीय पक्ष पाहत होते अखेर तो…