“…तर ही मोठ्या गोंधळाची नांदी ठरेल”-कपिल सिब्बल यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ ऑगस्ट २३ रविवार
गेल्या दोन आठवड्यांपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी एनडीए व विरोधात असणारी इंडिया आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत असून मणिपूरच्या